दौलताबाद
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
दौलताबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
दौलताबाद भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. या किल्ल्याचे मूळ नांव देवगिरी होते. महाराष्ट्रावर मुसलमानांची स्वारी होण्याआधी हा किल्ला यादव राजांची म्हणजेच तत्कालीन महाराष्ट्राची राजधानी होता. अभेद्य समजला जाणारा हा किल्ला अखेर अंतर्गत फितुरीमुळे पडला. जेव्हा निजामशहाने देवगिरी किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा त्याला इथे बरेच सोने-नाणे (दौलत) मिळाले. म्हणून त्याने या किल्ल्याचे नाव बदलून "दौलताबाद" ठेवले.