अंजनवेल
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अंजनवेल हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा गोपालगड या नावानेपण ओळखला जातो.
किल्ला | |
---|---|
नाव | अंजनवेल (गोपालगड) |
उंची | ० |
प्रकार | स्थलदुर्ग |
चढाईची श्रेणी | -- |
ठिकाण | गुहागर तालुका, रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत |
जवळचे गाव | अंजनवेल |
डोंगररांग | -- |
सध्याची अवस्था | उत्तम |
अनुक्रमणिका |
[संपादन] माहिती
हा किल्ला वशिष्ठी नदीच्या मुखावर वसलेला आहे. हा किल्ला अंजनवेल गावाच्या सीमेवर आहे.
[संपादन] इतिहास
हा किल्ला सोळाव्या शतकात विजापूर च्या राजाने बांधला व इ.स. १६६० च्या आसपास शिवाजी महाराजांनी याचे पुनरुज्जीवन केले.
या ठिकाणी सापडणार्या एका दगडावर मात्र इ.स. १७०७ हे वर्ष व बांधणार्याचे नाव सिद्दि साट असे लिहिलेले आढळते.
[संपादन] छायाचित्रे
[संपादन] गडावरील ठिकाणे
मुख्य जागा