इडन गार्डन्स
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
[संपादन] इतिहास
१८६४ साली बांधण्यात आलेले इडन गार्डन्स मैदान भारतातील सर्वोत्तम क्रिकेट मैदानांपैकी एक आहे. इ.स. १९३४ साली येथे पहिला कसोटी सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आला.
[संपादन] प्रेक्षक क्षमता आणि इतर
प्रेक्षक क्षमतेच्या दृष्टीने इडन गार्डन्स हे भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वांत मोठ्या मैदानांपैकी एक आहे. सुमारे ९०,००० प्रेक्षक क्षमता असलेल्या या मैदानात एक लाखाहून अधिक क्रिकेट रसिकांनी सामना पाहिल्याच्या नोंदी आहेत. येथील खेळपट्टीच्या दोन टोकांना हाय कोर्ट एन्ड आणि पॅव्हिलियन एन्ड असे संबोधले जाते.१९८८ सालि भारत व पाकिस्तान झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना या मैदानवर झाला होता. हा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला.
[संपादन] रोमांचक सामने
- १९९४ हिरो कपचा भारत व दक्षिण अफ्रिकेमधिल एकदिवसीय सामना. या सामन्यात सचिन तेंडुलकरने टाकलेले शेवटचे षटक निर्णायक ठरले.
- २०००-०१मध्ये झालेला ऑस्ट्रेलिया व भारता मध्ये झालेला कसोटि सामना. हा सामना भारताने पिछाडिवरुन पुढे येत जिंकला. या सामन्यात हरभजनने घेतलेली हॅटट्रिक व वि.वि. एस. लक्ष्मण याने केलेले द्विशतक क्रिकेट इतिहासातील सोनेरी पान आहे.