वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लॅटिन: '
|
|
ब्रीदवाक्य | क्रियासिद्धि सत्वे |
---|---|
स्थापना | इ.स. १९४७ |
संस्थेचा प्रकार | सरकार अनुदानित महाविद्यालय |
Endowment | |
कर्मचारी | |
Rector | |
कुलपती | |
अध्यक्ष | |
Principal | |
कुलगुरू | |
Dean | |
Faculty | |
विद्यार्थी | ४९६ |
पदवी | ३९० |
पदव्युत्तर | १०६ |
स्नातक | |
स्थळ | सांगली, महाराष्ट्र भारत |
Campus setting | शहरी, १०२.५ एकर |
Colours | |
मानचिन्ह | |
संलग्न | |
संकेतस्थळ | www.walchandsangli.ac.in |
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय हे सांगली आणि मिरज यांच्या मध्यावर विश्रामबाग येथे आहे. महाविद्यालयाचा परिसर सांगली-मिरज रस्त्याच्या दक्षिणेस ४,१५,००० वर्ग मी. येवढ्या क्षेत्रात पसरला आहे. हे पूर्वी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर शी संलग्न होते. सध्या स्वसंचालित बनले आहे.
वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापना धोंडुमामा साठे यांनी १९४७ साली केली.
[संपादन] विभाग
इ.स. १९४७ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाने वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात झाली. नंतर इ.स. १९५० व इ.स. १९५१ मध्ये अनुक्रमे यांत्रीक अभियांत्रिकी आणि विद्युत अभियांत्रिकी विभागांची सुरूवात करण्यात आली.
आज महाविद्यालयात संगणकशास्त्र अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान आणि परमाणू अभियांत्रिकी हे विभागही आहेत.